भारतीय विद्याभवन शाळेसमोरील रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढतो. महापालिकेने शाळांसमोरील रस्ता दुरुस्तीचे काम दिवाळीच्या सुटीत किंवा मे महिन्यात केले, तर या काळात शाळा बंद असल्याने त्याचा त्रास विद्यार्थी आणि पालकांना होणार नाही. पालिकेने याचा विचार करावा.
काम दिरंगाईने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2019, 5:46 am