सातारा रस्त्याची संथ गतीने पुनर्रचना सुरू आहे. त्या अंतर्गत सायकल ट्रॅक, पदपथांचे काम चालू आहे. पदपथांवर वाहने जाऊ नयेत म्हणून काँक्रिटेचे खांब उभे करण्यात आले आहेत. पण ते चुकीच्या पद्धतीने उभे केले आहेत. दोन खांबांमधून दुचाकी वाहने आरामात जाऊ शकतील एवढे अंतर त्यात ठेवले आहे. पादचाऱ्यांकरता हे गैरसोयीचे आणि धोकादायक आहे.
चुकीचे नियोजन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2018, 5:32 am