अनंत कान्हेरे पथ रस्त्यावर सायंकाळी रोज वाहतूक कोंडी असते. गाड्यांनी पदपथावरुन जाऊ नये यासाठी नवीन बसवलेल्या बॉलार्ड मधील अंतर इतके जास्त ठेवले आहे की त्यामधून दुचाकी सहज जाऊ शकते. मग त्या बॉलार्ड चा उपयोग काय? कायम जीव मुठीत ठेऊन चालायचं? महानगरपालिकेने याचे उत्तर द्यावे
चुकीच्या पद्धतीने बसवलेले बॉलार्ड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2021, 5:33 am