कोल्हापूर: रेड्याच्या टकरीजवळ नगरोत्थानच्या योजनेतून रस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी मंजूर झाले आहे. गेले दोन वर्षे या रस्त्याचे काम सुरू आहे. संबंधित विभागाच्या माहितीनुसार हे काम व्यवस्थित केलेले नाही. कंत्राटदाराच्या कामाबाबत काय सांगावे? त्याबाबत आता महापालिकेने गंभीरपणे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. चांगले रस्ते नसल्याने या परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
- सय्यद पटेल
- सय्यद पटेल