वाहनांचे पार्किंग अस्ताव्यस्त
Maharashtra Times 23 Apr 2016, 2:24 pm
कोल्हापूर शहरातील तहसिलदार ऑफिसजवळ वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. वाहतुकीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. नागरिकांनाही आपली वाहने व्यवस्थित लावण्याची गरज आहे. त्याची काळजी घेतली तर इतरांना त्रास होणार नाही. अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहनधारकांना खोळंबून रहावे लागते. याबाबत शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांबरोबर नागरिकांनीही लक्ष देण्याची गरज आहे.
- ओंकार परमाणे
- ओंकार परमाणे