अ‍ॅपशहर

रहिवाशांची गैरसोय

Maharashtra Times 17 Feb 2017, 9:08 am
ठाणे : वाहतूक शाखा, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुलुंडवरून येताना सकाळी ८ ते ११ या वेळेत हरी ओम नगरसाठी उजव्या बाजूला असलेले वळण बंद ठेवते. यामुळे हरी ओम नगरवासीयांना आनंद नगरला मोठा वळसा मारून यावे लागते. ठाणे वाहतूक शाखेने याचा फेरविचार करावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
रहिवाशांची गैरसोय



- नंदा जगताप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज