अ‍ॅपशहर

पाणीजागा स्वच्छ करा

Maharashtra Times 27 Apr 2017, 2:34 pm
रामनगरहून डोंबिवली पश्चिमेला जाणाऱ्या पुलाच्या खाली मध्य रेल्वेच्या पाण्याच्या टाक्या आहेत, तिथे शेवाळ तयार झाले आहे. ती जागा स्वच्छ करावी. तसेच ही टाकी ओव्हर फ्लो झाल्यास ते पाणी जाण्यासाठी वेगळा पाइप जोडावा. यामुळे पाणी वाया जाणार नाही. त्याचा इतर ठिकाणी वापर करता येईल. याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cleanliness issue
पाणीजागा स्वच्छ करा


- राजन बुटाला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज