अ‍ॅपशहर

कचरा उचला

Maharashtra Times 22 Apr 2017, 3:20 pm
जवाहर बागेजवळील मोहम्मद अली रोड मार्केटची ही दुरवस्था. इतका कचरा साचला असूनही तो उचलला जात नाही. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. येथे येणारे ठाणेकर तसेच, आजूबाजूच्या रहिवाशांनाही ही दुर्गंधी सहन करावी लागते. तेव्हा कृपया प्रशासनाने हा कचरा उचलावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage issue
कचरा उचला


- राजीव दत्ता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज