अ‍ॅपशहर

कचऱ्याचे साम्राज्य

Maharashtra Times 24 Apr 2017, 3:00 pm
पश्चिमेला असलेल्या बावनचाळ या रेल्वेच्या एकमेव मोकळ्या परिसरात रोज सकाळी सर्व वयोगटातील लोक फिरायला येतात. पण सगळीकडे पसरलेल्या कचराकुंड्यांमुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथे येणा-या ज्येष्ठांना मोकळा श्वासही घेता येत नाही. हा कचरा हटवावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage issue
कचऱ्याचे साम्राज्य


- रघुवेंद्र मन्नूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज