ठाणे : रेल्वे स्टेशनवर इंडिकेटर व उद्घोषणा यांचा नेहमी गोंधळ केला जातो. सकाळचे ११.२० वाजले असताना इंडिकेटरवर बदलापूर ट्रेनची वेळ दर्शविलेली नाही. त्यामुळे प्रवासी पुलावरच उभे आहेत. अनेक वेळा इंडिकेटरवर गाडी दुसरी दाखवतात पण प्रत्यक्षात गाडी वेगळी येते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. अनिकेत रोटे
इंडिकेटरचा गोंधळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2017, 5:36 am