ठाणे : पश्चिमेकडील सेंट्रल तुरुंगाजवळील आरटीओ जकात चौकी गेली कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडली आहे. पाच वर्षांपूर्वी जकात बंद होऊन एलबीटी आले. आता तेही बंद होऊन जीएसटी आली तरी ठाण्यात जागोजागी जकात नाके फलक अस्तित्वात आहेत. ही कुचकामी चौकी हटवावी. सुभाष अभंग
जकात चौकी हटवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2017, 5:39 am