अ‍ॅपशहर

स्टेशनवर रिक्षांचा उच्छाद

Maharashtra Times 27 Mar 2017, 4:50 pm
स्टेशन परिसरात रिक्षांची खूप गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना चालताही येत नाही. या गर्दीतून वाट काढताना खूप कसरत करावी लागते. घाईच्या वेळी तर खूपच गोंधळून जायला होते. या गर्दीवर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण आणावे आणि प्रवाशांची यातून सुटका करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rikshaw issues in station area
स्टेशनवर रिक्षांचा उच्छाद


- संदेश बने

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज