ठाणे : (वाचक-वार्तहार-मटा-इफेक्ट)ठाणे (प.)तलावपाळी येथील प्रवासी फूटपाथवर तलावातील गाळ व माती टाकून कचऱ्याचा ढीग या फूटपाथवर जमा होता. त्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. ठाणे प्रशासनाने हा ढीग हटवावा, याबाबत ‘मटा’मध्ये बातमी दिली होती. आता या फूटपाथवरून कचऱ्याचा ढीग हटवला आहे. संदीप शिंदे
कचऱ्याचा ढीग हटवला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2017, 5:31 am