ठाणे : पश्चिमेकडील वर्तकनगर येथील नवीन म्हाडा वसाहतीला पालिका पाणीपुरवठा करते तर म्हाडा पाणीपट्टी वसूल करते. मात्र कोणीच मूलभूत सोयी देत नहाी. थेट तलावातील पाणी व जागोजागी चोरलेली कनेक्शन्स यामुळे सदैव अस्वच्छ व गढूळ पाणीपुरवठा होतो. तरी संबंधितांनी येथे लक्ष द्यावे. सुषमा अभंग
गढूळ पाण्याचा पुरवठा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jun 2017, 5:33 am