भारतात सध्या विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नव्या उद्योगांची सुरुवात होत आहे. पण उत्साहाच्या भरात सुरुवात करणारे अनेक उद्योजक सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन पुरेशी तयारी करत नाहीत, त्यामुळे अल्पावधीतच अपयशी ठरत आहेत.
अयशस्वी स्टार्टअप
भारतात सध्या विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नव्या उद्योगांची सुरुवात होत आहे. पण उत्साहाच्या भरात सुरुवात करणारे अनेक उद्योजक सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन पुरेशी तयारी करत नाहीत, त्यामुळे अल्पावधीतच अपयशी ठरत आहेत.
Maharashtra Times 25 Jul 2016, 8:44 am