जगात सर्वाधिक शेतजमीन अमेरिकेत आहेत. शेतजमिनीच्या बाबतीत जगात दुस-या क्रमांकावर भारत आहे. शेतीचे एवढे मोठे क्षेत्रफळ असूनही भारताचे शेतीतले उत्पादन कमी आहे. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे भारतात अल्प भूधारकांची संख्या मोठी आहे. या छोट्या शेतक-यांना आधुनिक तंत्राचा वापर करणे परवडत नाही. भारतीय शेती ही आजही निसर्गावर अवलंबून आहे. पावसाने दगा दिला तर भारतीय शेती क्षेत्राला मोठे आर्थिक नुकसान होते.
भारतातील शेतजमीन
जगात सर्वाधिक शेतजमीन अमेरिकेत आहेत. शेतजमिनीच्या बाबतीत जगात दुस-या क्रमांकावर भारत आहे. शेतीचे एवढे मोठे क्षेत्रफळ असूनही भारताचे शेतीतले उत्पादन कमी आहे. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे भारतात अल्प भूधारकांची संख्या मोठी आहे. या छोट्या शेतक-यांना आधुनिक तंत्राचा वापर करणे परवडत नाही. भारतीय शेती ही आजही निसर्गावर अवलंबून आहे. पावसाने दगा दिला तर भारतीय शेती क्षेत्राला मोठे आर्थिक नुकसान होते.
Maharashtra Times 12 May 2016, 12:25 pm