महाशक्ती बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारतातील ८.४ कोटी भारतीय आजही शाळेत जात नाहीत. शिक्षणाचे महत्त्व नसणे, महागडे शिक्षण किंवा जगण्यासाठी लहान वयातच छोटी-मोठी कामं करण्याची गरज असल्यामुळेच मुले शाळेत जाणे टाळत आहे.
८.४ कोटी भारतीय शाळेत जात नाहीत
महाशक्ती बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारतातील ८.४ कोटी भारतीय आजही शाळेत जात नाहीत. शिक्षणाचे महत्त्व नसणे, महागडे शिक्षण किंवा जगण्यासाठी लहान वयातच छोटी-मोठी कामं करण्याची गरज असल्यामुळेच मुले शाळेत जाणे टाळत आहे.
Maharashtra Times 26 Sep 2016, 11:46 am