अ‍ॅपशहर

८.४ कोटी भारतीय शाळेत जात नाहीत

महाशक्ती बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारतातील ८.४ कोटी भारतीय आजही शाळेत जात नाहीत. शिक्षणाचे महत्त्व नसणे, महागडे शिक्षण किंवा जगण्यासाठी लहान वयातच छोटी-मोठी कामं करण्याची गरज असल्यामुळेच मुले शाळेत जाणे टाळत आहे.

Maharashtra Times 26 Sep 2016, 11:46 am
महाशक्ती बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारतातील ८.४ कोटी भारतीय आजही शाळेत जात नाहीत. शिक्षणाचे महत्त्व नसणे, महागडे शिक्षण किंवा जगण्यासाठी लहान वयातच छोटी-मोठी कामं करण्याची गरज असल्यामुळेच मुले शाळेत जाणे टाळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 4 crore indian children dont attend school census
८.४ कोटी भारतीय शाळेत जात नाहीत


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज