भारतात सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, न्याय, पोलिस यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये २० ते ५० टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. देशाच्या १२१ कोटी लोकसंख्येपैकी ३१ टक्के लोकसंख्या ही २० ते ४४ वयोगटातील आहे. एवढी मोठी संख्या रोजगाराच्या संधींसाठी प्रतिक्षेत असतानाही निवृत्ती, बढती तसेच काही पदे भरलीच न गेल्याने रिक्त आहेत. वरील महत्त्वाच्या क्षेत्रांमधील रिक्त जागांची आकडेवारी सांगणारा हा इन्फोग्राफ....
भारतातील महत्त्वाची क्षेत्रं भरतीच्या प्रतिक्षेत!
Maharashtra Times 18 Apr 2017, 12:06 pm