प्रदुषणाने धोक्याची पातळी पार केलेली असताना, देशभरातील अफाट रस्त्यांवर 'ई-कार' आणण्यात मात्र भारत अपयशी ठरला आहे. काय आहेत या अपयशाची कारणे आणि ई-कार भारतात आणण्याचे फायदे कोणते... जाणून घेण्यासाठी पाहा हे इन्फोग्राफ्स...
भारतीयांसाठी ई-कार अजूनही दिवास्वप्नच!
Maharashtra Times 25 Nov 2016, 10:47 am