अ‍ॅपशहर

भारतात घुसखोरी वाढली...

Maharashtra Times 29 Nov 2016, 10:47 am
भारतात दिवसेंदिवस घुसखोरीचे प्रमाण वाढत आहे. २०१६ मध्ये केवळ पाकिस्तानातूनच नव्हे तर बांगलादेश आणि म्यानमार या दोन देशांतूनही सर्वाधिक घुसखोरी करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतात कोणत्या देशातून किती प्रमाणात घुसखोरी केली गेली आणि ती देशाच्या कोणकोणत्या राज्यातून जास्त प्रमाणात झाली, याविषयीचा हा अहवाल...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम in 2016 more infiltrators came from bangladesh and myanmar than pakistan
भारतात घुसखोरी वाढली...








महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज