साखरेपासून तयार केलेले गोड पदार्थ लठ्ठपणासह अनेक आजारांना आमंत्रण देतात. या उलट ऑरगॅनिक गुळापासून तयार केलेले गोड पदार्थ तसेच नैसर्गिकरित्या गोड असलेले पदार्थ मर्यादेत खाल्ले तर शरीराला अपाय होत नाही. आपल्याला गोड खाण्याची सवय असेल तर वेळीच आहारततज्ज्ञाच्या सल्ल्याने या सवयीवर नियंत्रण आणता येईल.
गोडाधोडावर नियंत्रण
साखरेपासून तयार केलेले गोड पदार्थ लठ्ठपणासह अनेक आजारांना आमंत्रण देतात. या उलट ऑरगॅनिक गुळापासून तयार केलेले गोड पदार्थ तसेच नैसर्गिकरित्या गोड असलेले पदार्थ मर्यादेत खाल्ले तर शरीराला अपाय होत नाही. आपल्याला गोड खाण्याची सवय असेल तर वेळीच आहारततज्ज्ञाच्या सल्ल्याने या सवयीवर नियंत्रण आणता येईल.
Maharashtra Times 27 May 2016, 5:33 pm