जागतिक लोकसंख्येच्या निमपट म्हणजे ३.२ अब्ज लोकांना मलेरियाचा धोका संभवतो. मलेरिया निर्मूलनासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रयत्न होत आहेत. २०३० पर्यंत मलेरियामुक्त भारताचे स्वप्न रंगवले जात असले तरी त्यासाठीचे प्रयत्न, निधी सारेच अपुरे आहे... मलेरियाची सद्यस्थिती, उपलब्ध आणि आवश्यक निधी, निर्मूलनासाठी उपाय या साऱ्याची जागतिक आणि भारतीय आकडेवारी सांगणारा हा अहवाल....
मलेरियाशी लढा
Maharashtra Times 13 Dec 2016, 10:04 am