मानवी अवयव ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे. त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र काही कारणामुळे एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट अवयव निकामी झाला तर अशा व्यक्तीला अवयव दानातून आपण एक प्रकारे पुनर्जन्म देऊ शकता.
अवयव दान
मानवी अवयव ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे. त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र काही कारणामुळे एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट अवयव निकामी झाला तर अशा व्यक्तीला अवयव दानातून आपण एक प्रकारे पुनर्जन्म देऊ शकता.
Maharashtra Times 28 Apr 2016, 12:48 pm