मुसळधार पावसानंतर रस्ते जलमय होतात. मुंबईच्या अनेक भागांमध्ये तर संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थितीच निर्माण होते. अशावेळी, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर वाहनं चालवताना काळजी घ्यायलाच हवी. तुमची कार अशा पुरात अडकली तर काय करावं, याविषयीचा हा इन्फोग्राफ...
तुमची कार पाण्यात अडकली तर काय कराल?
मुसळधार पावसानंतर रस्ते जलमय होतात. मुंबईच्या अनेक भागांमध्ये तर संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थितीच निर्माण होते. अशावेळी, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर वाहनं चालवताना काळजी घ्यायलाच हवी.
Maharashtra Times 20 Sep 2017, 10:00 am