राज्यात २०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हे पक्ष युती आणि आघाडीने निवडणुकीला सामोरे गेले. स्वबळावर आणि एकत्र लढल्यानंतर पक्षांना मिळालेल्या मतांत किती फरक पडला?
युती आघाडीचे गणित
राज्यात २०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2019, 9:38 am