वन्य प्राण्यांच्या बाबतीत आसाम हे एक समृद्ध राज्य आहे. एकशिंगी गेंडा, हत्ती आणि वाघ हे तीनही प्राणी असणारे आसाम हे देशातले एकमेव राज्य आहे. वन्य प्राण्यांमुळे आसाममधील पर्यटनाला चालना मिळाली आहे.
वन्य प्राण्यांचा निवास
वन्य प्राण्यांच्या बाबतीत आसाम हे एक समृद्ध राज्य आहे. एकशिंगी गेंडा, हत्ती आणि वाघ हे तीनही प्राणी असणारे आसाम हे देशातले एकमेव राज्य आहे. वन्य प्राण्यांमुळे आसाममधील पर्यटनाला चालना मिळाली आहे.
Maharashtra Times 2 May 2016, 1:13 pm