देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी असूनही अनेक राज्यांमध्ये या नियमाचे पालन होताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे प्लास्टिक पिशव्या वापरत असताना त्यातून आज मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होत असला तरी सर्वात मोठा धोका हा प्लास्टिक पिशव्यांमध्ये अन्नपदार्थ साठविल्याने उद्भवतो. प्लास्टिक पिशव्या वापरण्याच्या धोक्यांवर नजर टाकणारा हा इन्फोग्राफ...
प्लास्टिक बॅग्स वापरत असाल तर सावधान!
Maharashtra Times 25 May 2017, 1:28 pm