राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे तसेच जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक खेड्यांमध्ये दिलासादायक जलस्थिती असून राज्यातील धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. विभागानुसार पाण्याची टक्केवारी मांडणारा हा तुलनात्मक इन्फोग्राफ पाहा...
यंदा राज्यातील धरणांमध्ये दिलासादायक पाणीसाठा
Maharashtra Times 4 May 2017, 11:35 am