अ‍ॅपशहर

अपघात टाळण्यासाठी...

उन्हाळी सुटी सुरू होताच सहलीसाठी किंवा गावी जाण्यासाठी खासगी गाड्यांना मोठी मागणी आली आहे. मागणीच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेकदा वाहन मालक आपल्या एकाच चालकाला लागोपाठ वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत आहे. अपुऱ्या विश्रांतीमुळे अथवा रस्त्याविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे चालकांकडून चूक होते आणि गाडीचा अपघात होतो. अपघाताचे हे संकट टाळण्यासाठी...

Maharashtra Times 18 May 2016, 11:46 am
उन्हाळी सुटी सुरू होताच सहलीसाठी किंवा गावी जाण्यासाठी खासगी गाड्यांना मोठी मागणी आली आहे. मागणीच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेकदा वाहन मालक आपल्या एकाच चालकाला लागोपाठ वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत आहे. अपुऱ्या विश्रांतीमुळे अथवा रस्त्याविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे चालकांकडून चूक होते आणि गाडीचा अपघात होतो. अपघाताचे हे संकट टाळण्यासाठी...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tips to aviod car accident
अपघात टाळण्यासाठी...


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज