उन्हाळी सुटी सुरू होताच सहलीसाठी किंवा गावी जाण्यासाठी खासगी गाड्यांना मोठी मागणी आली आहे. मागणीच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेकदा वाहन मालक आपल्या एकाच चालकाला लागोपाठ वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत आहे. अपुऱ्या विश्रांतीमुळे अथवा रस्त्याविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे चालकांकडून चूक होते आणि गाडीचा अपघात होतो. अपघाताचे हे संकट टाळण्यासाठी...
अपघात टाळण्यासाठी...
उन्हाळी सुटी सुरू होताच सहलीसाठी किंवा गावी जाण्यासाठी खासगी गाड्यांना मोठी मागणी आली आहे. मागणीच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेकदा वाहन मालक आपल्या एकाच चालकाला लागोपाठ वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत आहे. अपुऱ्या विश्रांतीमुळे अथवा रस्त्याविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे चालकांकडून चूक होते आणि गाडीचा अपघात होतो. अपघाताचे हे संकट टाळण्यासाठी...
Maharashtra Times 18 May 2016, 11:46 am