२९ ऑगस्टच्या जोरदार पावसामुळं २००५ मधील २६ जुलैच्या महापुराचीआठवण अनेकांना झाली. अशावेळी जलमय रस्त्यांवर वाहने घातल्यानंतर गाडी चालवताना करावी लागणारी कसरत, अनपेक्षित धोके आदी बाबींचा विचार करायला हवा. अशा प्रकारच्या आपत्तींमध्ये आपली सुरक्षा व वाहनाचीही सुरक्षा ही महत्त्वाची असते, हे समजून घेणे गरजेचे असते.
तुमची कार पुरात अडकली तर काय कराल?
Maharashtra Times 1 Sep 2017, 6:56 pm