अ‍ॅपशहर

भारतात ६३ दशलक्ष लोकसंख्या तहानलेली!

Maharashtra Times 23 Mar 2017, 2:00 pm
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था वॉटरएडच्या अहवालानुसार, भारतातील लोकसंख्येच्या ६३ दशलक्ष लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहणारी आहे. म्हणजेच जगाच्या लोकसंख्येच्या १० टक्के असलेल्या या भारतातील ग्रामीण भागातील लोकांना पुरेसे पाणी तर मिळत नाहीच, पण जे मिळते तेही अस्वच्छच! पाहा हा इन्फोग्राफ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 63m in india do not have access to clean water
भारतात ६३ दशलक्ष लोकसंख्या तहानलेली!




महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज