संविधान लागू झाल्यापासून देशात २०१४ पर्यंत ३,७०२ नवे कायदे करण्यात आले. नवे कायदे करणाऱ्या संसदेने अनेक कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे आणि बदलत्या कळाच्या गरजेनुसार नवे कायदे करण्याचेही काम केले आहे.
कालबाह्य कायद्यांना निरोप
संविधान लागू झाल्यापासून देशात २०१४ पर्यंत ३,७०२ नवे कायदे करण्यात आले. नवे कायदे करणाऱ्या संसदेने अनेक कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे आणि बदलत्या कळाच्या गरजेनुसार नवे कायदे करण्याचेही काम केले आहे.
Maharashtra Times 23 May 2016, 12:46 pm