सुरक्षित नोकरी आणि वेळच्या वेळी मिळणारा पगार यामुळे बहुसंख्य भारतीय कर्मचारी आनंदात असतात. अर्थात कौटुंबिक जबाबदा-या पार पाडण्यासाठी नोकरी हिताची आहे म्हणून ते आनंदात दिसतात. थेट कामाविषयी विचारले असता बहुसंख्य कर्मचारी आपली नाराजी व्यक्त करतात.
सर्वाधिक आनंदी कर्मचारी भारतात
सुरक्षित नोकरी आणि वेळच्या वेळी मिळणारा पगार यामुळे बहुसंख्य भारतीय कर्मचारी आनंदात असतात. अर्थात कौटुंबिक जबाबदा-या पार पाडण्यासाठी नोकरी हिताची आहे म्हणून ते आनंदात दिसतात. थेट कामाविषयी विचारले असता बहुसंख्य कर्मचारी आपली नाराजी व्यक्त करतात.
Maharashtra Times 28 Jun 2016, 10:17 am