भारताने असा केला सर्जिकल स्ट्राइक
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई करुन दहशतवाद्यांना ठार केले. कशा पद्धतीने झाली ही कारवाई?, त्याचा थोडक्यात आढावा घेणारा इन्फोग्राफ.
Maharashtra Times 30 Sep 2016, 10:38 am
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई करुन दहशतवाद्यांना ठार केले. कशा पद्धतीने झाली ही कारवाई?, त्याचा थोडक्यात आढावा घेणारा इन्फोग्राफ.