चीन सतत भारताच्या हद्दीत घुसखोरी करत असल्यामुळे भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चीनवर दबाव टाकण्यासाठी भारताने मोक्याच्या छोटे लष्करी तळ उभे करायला सुरुवात केली आहे. सीमेजवळ विविध ठिकाणी लढाऊ विमानं, टेहळणी विमानं आणि लष्कराचे तळ उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
भारत-चीनची ताकद
चीन सतत भारताच्या हद्दीत घुसखोरी करत असल्यामुळे भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चीनवर दबाव टाकण्यासाठी भारताने मोक्याच्या छोटे लष्करी तळ उभे करायला सुरुवात केली आहे. सीमेजवळ विविध ठिकाणी लढाऊ विमानं, टेहळणी विमानं आणि लष्कराचे तळ उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
Maharashtra Times 17 Aug 2016, 3:07 pm