अ‍ॅपशहर

असह्य उकाड्याने भारत त्रस्त

तापमान वाढू लागले आहे. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातल्या फालोदी गावात गुरुवारी ५१ अंश से. तापमानाची नोंद झाली. देशात पहिल्यांदाच नागरीवस्तीच्या भागात उष्णता एवढी असह्य झाली आहे. फक्त राजस्थानमधील गावातच नाही तर देशाच्या विविध भागांत गुरुवारी असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते.

Maharashtra Times 20 May 2016, 2:04 pm
तापमान वाढू लागले आहे. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातल्या फालोदी गावात गुरुवारी ५१ अंश से. तापमानाची नोंद झाली. देशात पहिल्यांदाच नागरीवस्तीच्या भागात उष्णता एवढी असह्य झाली आहे. फक्त राजस्थानमधील गावातच नाही तर देशाच्या विविध भागांत गुरुवारी असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indias heat record shattered infogrpahic
असह्य उकाड्याने भारत त्रस्त


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज