तापमान वाढू लागले आहे. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातल्या फालोदी गावात गुरुवारी ५१ अंश से. तापमानाची नोंद झाली. देशात पहिल्यांदाच नागरीवस्तीच्या भागात उष्णता एवढी असह्य झाली आहे. फक्त राजस्थानमधील गावातच नाही तर देशाच्या विविध भागांत गुरुवारी असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते.
असह्य उकाड्याने भारत त्रस्त
तापमान वाढू लागले आहे. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातल्या फालोदी गावात गुरुवारी ५१ अंश से. तापमानाची नोंद झाली. देशात पहिल्यांदाच नागरीवस्तीच्या भागात उष्णता एवढी असह्य झाली आहे. फक्त राजस्थानमधील गावातच नाही तर देशाच्या विविध भागांत गुरुवारी असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते.
Maharashtra Times 20 May 2016, 2:04 pm