अ‍ॅपशहर

दरवर्षी वाया जातंय लाखो लीटर रक्त!

Maharashtra Times 24 Apr 2017, 3:25 pm
एकिकडे रक्तदान शिबिरं राबवून मोठ्या प्रमाणात रक्तदानाचे आवाहन केले जाते. या उपक्रमांना उत्तम प्रतिसादही मिळतो, तर दुसरीकडे जमा झालेले रक्त साठवण आणि समन्वयाच्या अभावापायी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रक्त वाया घालविण्यात संपूर्ण देशभरातून आघाडीवर आहे, महाराष्ट्र! देशातील रक्ताची गरज, ते वाया जाण्याचे राज्यानुसार प्रमाण आणि वाया जाण्याची कारणं... अशा विविध अंगाने माहिती देणारा हा इन्फोग्राफ पाहा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम life saver down the drain
दरवर्षी वाया जातंय लाखो लीटर रक्त!






महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज