अ‍ॅपशहर

बेपत्ता मुले

मुले हरवल्यामुळे अथवा पळवून नेल्यामुळे बेपत्ता होतात. पालक पोलिसांत तक्रार करतात. नंतर मुलांचा शोध सुरू होतो, पण काही वेळा बेपत्ता मुलांविषयी कधीच काही कळत नाही तर काही वेळा मुलांची माहिती मिळते आणि त्यांना सुरक्षितरित्या घरी आणले जाते. पण हे भाग्य सगळ्याच मुलांचे नसते. आजही देशात बेपत्ता झालेल्यांपैकी ४० टक्के मुले परत कधीच घरी परतत नाहीत.

Maharashtra Times 3 May 2016, 9:55 am
मुले हरवल्यामुळे अथवा पळवून नेल्यामुळे बेपत्ता होतात. पालक पोलिसांत तक्रार करतात. नंतर मुलांचा शोध सुरू होतो, पण काही वेळा बेपत्ता मुलांविषयी कधीच काही कळत नाही तर काही वेळा मुलांची माहिती मिळते आणि त्यांना सुरक्षितरित्या घरी आणले जाते. पण हे भाग्य सगळ्याच मुलांचे नसते. आजही देशात बेपत्ता झालेल्यांपैकी ४० टक्के मुले परत कधीच घरी परतत नाहीत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम missing children
बेपत्ता मुले


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज