मुले हरवल्यामुळे अथवा पळवून नेल्यामुळे बेपत्ता होतात. पालक पोलिसांत तक्रार करतात. नंतर मुलांचा शोध सुरू होतो, पण काही वेळा बेपत्ता मुलांविषयी कधीच काही कळत नाही तर काही वेळा मुलांची माहिती मिळते आणि त्यांना सुरक्षितरित्या घरी आणले जाते. पण हे भाग्य सगळ्याच मुलांचे नसते. आजही देशात बेपत्ता झालेल्यांपैकी ४० टक्के मुले परत कधीच घरी परतत नाहीत.
बेपत्ता मुले
मुले हरवल्यामुळे अथवा पळवून नेल्यामुळे बेपत्ता होतात. पालक पोलिसांत तक्रार करतात. नंतर मुलांचा शोध सुरू होतो, पण काही वेळा बेपत्ता मुलांविषयी कधीच काही कळत नाही तर काही वेळा मुलांची माहिती मिळते आणि त्यांना सुरक्षितरित्या घरी आणले जाते. पण हे भाग्य सगळ्याच मुलांचे नसते. आजही देशात बेपत्ता झालेल्यांपैकी ४० टक्के मुले परत कधीच घरी परतत नाहीत.
Maharashtra Times 3 May 2016, 9:55 am