टाटा समुहाच्या नॅनो प्रकल्पासाठी पश्चिम बंगालममध्ये तत्कालीन कम्युनिस्ट सरकारने भूसंपादन सुरू केले होते. या भूसंपादनाला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोध केला आणि शेतक-यांचे नेतृत्व करुन सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अखेर भूसंपादन रद्द झाले आणि शेतक-यांनी एक कायदेशीर लढाई जिंकली.
'सिंगूर'ला 'टाटा'
टाटा समुहाच्या नॅनो प्रकल्पासाठी पश्चिम बंगालममध्ये तत्कालीन कम्युनिस्ट सरकारने भूसंपादन सुरू केले होते. या भूसंपादनाला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोध केला आणि शेतक-यांचे नेतृत्व करुन सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अखेर भूसंपादन रद्द झाले आणि शेतक-यांनी एक कायदेशीर लढाई जिंकली.
Maharashtra Times 31 Aug 2016, 4:26 pm