पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यासाठी १००० किलोच्या बॉम्बचा वापर करण्यात आला. या कारवाईसाठी भारतानं 'मिराज २०००' या अत्याधुनिक लढाऊ विमानांचा वापर केला. त्यामुळं 'मिराज २०००' विमानाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमकी कशी आहेत ही विमानं? यावर एक नजर...
आकाशातील सरताज 'मिराज'
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यासाठी १००० किलोच्या बॉम्बचा वापर करण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2019, 12:05 pm