भारत-पाकिस्तान दरम्यान १९ सप्टेंबर १९६० रोजी नद्यांच्या पाणीवाटपाचा करार झाला. या करारानुसार पाकला सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचे पाणी मिळते. भारत बिआस, रावी आणि सतलज या नद्यांच्या पाण्याचा वापर करतो. दोन देशांमध्ये झालेल्या या कराराचे आजही व्यवस्थित पालन होत आहे. मात्र पाकच्या वाढत्या भारतविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पाणीवाटपाचा करार रद्द करण्यासाठी मोदी सरकारवर नागरिकांचा दबाव वाढत आहे.
भारत-पाकचा पाणीवाटप करार
भारत-पाकिस्तान दरम्यान १९ सप्टेंबर १९६० रोजी नद्यांच्या पाणीवाटपाचा करार झाला. या करारानुसार पाकला सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचे पाणी मिळते. भारत बिआस, रावी आणि सतलज या नद्यांच्या पाण्याचा वापर करतो. दोन देशांमध्ये झालेल्या या कराराचे आजही व्यवस्थित पालन होत आहे. मात्र पाकच्या वाढत्या भारतविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पाणीवाटपाचा करार रद्द करण्यासाठी मोदी सरकारवर नागरिकांचा दबाव वाढत आहे.
Maharashtra Times 26 Sep 2016, 12:58 pm