भ्रष्टाचार किंवा एखादं रहस्य उघड होऊ नये म्हणून पत्रकारांवर हल्ले करण्याचे प्रकार आजही भारतात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तर २०१४ या वर्षात ६३ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. (पश्चिम बंगालची माहिती उपलब्ध नाही)
उ. प्रदेश, बिहार पत्रकारांसाठी धोकादायक
भ्रष्टाचार किंवा एखादं रहस्य उघड होऊ नये म्हणून पत्रकारांवर हल्ले करण्याचे प्रकार आजही भारतात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तर २०१४ या वर्षात ६३ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. (पश्चिम बंगालची माहिती उपलब्ध नाही)
Maharashtra Times 29 Jul 2016, 10:41 am