१९ सप्टेंबर २००७. क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना घडली होती या दिवशी. भारताच्या युवराज सिंहने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या सलग सहा चेंडूवर सहा षटकार मारले होते. लागोपाठ षटकार मारुन युवराजने टी-ट्वेंटी क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. युवीच्या षटकारांमुळे भारताने सामना १८ धावांनी जिंकला होता.
आठवण युवराजच्या सहा षटकारांची!
१९ सप्टेंबर २००७. क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना घडली होती या दिवशी. भारताच्या युवराज सिंहने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या सलग सहा चेंडूवर सहा षटकार मारले होते. लागोपाठ षटकार मारुन युवराजने टी-ट्वेंटी क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. युवीच्या षटकारांमुळे भारताने सामना १८ धावांनी जिंकला होता.
Maharashtra Times 19 Sep 2016, 10:59 am