पर्यावरण हा आज केवळ काळजीचा विषय राहलेला नसून मनुष्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच आता त्याच्याशी निगडित झालेला आहे. प्रत्येक क्षेत्रात अपरिहार्य झालेल्या उपयुक्त प्लॅस्टिकच्या वापराची दुसरी बाजू पर्यावरणाच्या दृष्टीने भयावह आहे, तर ज्या पाण्याच्या आधाराने प्रथम मानवी वस्त्या वसल्या त्या पाण्यातही प्रदूषणाचं विष कालवलं गेलं आहे. या पार्श्वभूमीवर या आव्हानांचा सखोल विचार करायला लावणारे हे दोन लेख येत्या ५ जूनच्या पर्यावरणदिना निमित्त-
इंट्रो
पर्यावरण हा आज केवळ काळजीचा विषय राहलेला नसून मनुष्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच आता त्याच्याशी निगडित झालेला आहे...
Maharashtra Times 2 Jun 2018, 4:00 am