मुंबई :
'बिग बॉस'च्या घरामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या KVR ग्रुपमधील भांडण काही केल्या संपत नाहीये. एक मुद्दा झाला की, दुसरा मुद्दा तो संपत नाही तर तिसरा मुद्दा डोकं वर काढतो. त्यामुळे घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षकांना वीणा, रुपाली आणि किशोरीताई या तिघींच्या मनामध्ये नक्की काय आहे, हेच कळत नाही आहे. काय गैरसमज आहेत ? कोणत्या कारणावरून त्या एकमेकींवर नाराज आहेत ? याबद्दल प्रश्नचिन्हच आहे.
वीणाचं रुपालीसोबत भांडण होतं, तर कधी किशोरीताई सोबत वाद होतो. कधी रुपाली वीणावर तर कधी किशोरीताईवर नाराज होते. कधी किशोरीताई वीणा आणि रुपालीमधील गैरसमज दूर करतात. तर कधी रुपाली किशोरी आणि वीणामधील गैरसमज दूर करतात. यामध्येच आठवडे संपत आहेत. कधी ग्रुप आहे आणि ग्रुप बनून खेळणार, असे म्हणतात; तर कधी वैयक्तिक खेळत आहेत, असे म्हणतात. यामध्ये किशोरीताईचा मुद्दा असा आहे की, मी आता माझ्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या सदस्यांशी बोलत आहे. कालच माधवशी चर्चा करताना त्या म्हणाल्या मला खूप फ्री झाल्यासारखे वाटते आहे.
आजदेखील या तिघींमध्ये होणाऱ्या चर्चेचा विषय तोच आहे. रूपालीचे म्हणणे आहे, आज जे मी गाण म्हंटल ते म्हणूनच होत की, अजूनही मला कुठेतरी वाटत आहे की, आपण तिघी एकत्र आहोत, तू ऐकल नाहीस का ते, त्यावर किशोरीताईचे म्हणणे होते मला दुतोंडी वागायला जमत नाही, मी एकमार्गीच वागते. तिघींमधील वादविवाद वाढतच चालला असून, आता पुढे या दोघींचे काय म्हणणे आहे ? हे सगळ कसं आणि कधी मिटेल ? हा प्रश्नच आहे . तेंव्हा पुढे काय झाले हे बघनं रजक ठरणार आहे.
बिग बॉस विषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा
'बिग बॉस'च्या घरामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या KVR ग्रुपमधील भांडण काही केल्या संपत नाहीये. एक मुद्दा झाला की, दुसरा मुद्दा तो संपत नाही तर तिसरा मुद्दा डोकं वर काढतो. त्यामुळे घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षकांना वीणा, रुपाली आणि किशोरीताई या तिघींच्या मनामध्ये नक्की काय आहे, हेच कळत नाही आहे. काय गैरसमज आहेत ? कोणत्या कारणावरून त्या एकमेकींवर नाराज आहेत ? याबद्दल प्रश्नचिन्हच आहे.
वीणाचं रुपालीसोबत भांडण होतं, तर कधी किशोरीताई सोबत वाद होतो. कधी रुपाली वीणावर तर कधी किशोरीताईवर नाराज होते. कधी किशोरीताई वीणा आणि रुपालीमधील गैरसमज दूर करतात. तर कधी रुपाली किशोरी आणि वीणामधील गैरसमज दूर करतात. यामध्येच आठवडे संपत आहेत. कधी ग्रुप आहे आणि ग्रुप बनून खेळणार, असे म्हणतात; तर कधी वैयक्तिक खेळत आहेत, असे म्हणतात. यामध्ये किशोरीताईचा मुद्दा असा आहे की, मी आता माझ्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या सदस्यांशी बोलत आहे. कालच माधवशी चर्चा करताना त्या म्हणाल्या मला खूप फ्री झाल्यासारखे वाटते आहे.
आजदेखील या तिघींमध्ये होणाऱ्या चर्चेचा विषय तोच आहे. रूपालीचे म्हणणे आहे, आज जे मी गाण म्हंटल ते म्हणूनच होत की, अजूनही मला कुठेतरी वाटत आहे की, आपण तिघी एकत्र आहोत, तू ऐकल नाहीस का ते, त्यावर किशोरीताईचे म्हणणे होते मला दुतोंडी वागायला जमत नाही, मी एकमार्गीच वागते. तिघींमधील वादविवाद वाढतच चालला असून, आता पुढे या दोघींचे काय म्हणणे आहे ? हे सगळ कसं आणि कधी मिटेल ? हा प्रश्नच आहे . तेंव्हा पुढे काय झाले हे बघनं रजक ठरणार आहे.
बिग बॉस विषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा