शाहरुख, राणी मुखर्जी आणि काजोल यांची अफलातून केमिस्ट्री जुळून आलेला 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. हा चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक खबर आहे. या सिनेमाचा रिमेक करण्याचा विचार सुरू झाला आहे. निर्माता करण जोहर याविषयी म्हणाला, की 'मला या सिनेमाचा रिमेक करायला नक्की आवडेल. रिमेकमध्ये रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूरला हे कलाकार असतील.'
पुन्हा ‘कुछ कुछ...’?
शाहरुख, राणी मुखर्जी आणि काजोल यांची अफलातून केमिस्ट्री जुळून आलेला 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच...
Maharashtra Times 12 Sep 2018, 4:00 am