‘चाहूल’मधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अक्षर कोठारी पर्यावरणस्नेही आहे. सणाच्या भरमसाठ उत्साहात पर्यावरणाला धक्का पोहोचेल असं काही करू नका हे तो कायम सांगतच असतो. पण खास करून लाऊडस्पीकर्सचा गोंगाट बिलकूल नको असं त्याला वाटतं. अक्षरच्या मते, 'तुमची श्रध्दा, आस्था महत्त्वाची असून ती दाखवण्यासाठी लाऊडस्पीकर्सची गरज नाही. मनोभावे केलेली सेवा कशीही गणपतीपर्यंत पोहचते'.
गोंगाट कशाला?
अक्षरच्या मते, 'तुमची श्रध्दा, आस्था महत्त्वाची असून ती दाखवण्यासाठी लाऊडस्पीकर्सची गरज नाही. मनोभावे केलेली सेवा कशीही गणपतीपर्यंत पोहचते'.
Maharashtra Times 29 Aug 2017, 12:09 am