ग्लॅमडॉल अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती रोज सकाळी पोस्ट करत असलेले सुविचार सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ लागलेत. चांगल्या विचारांनी मनःशांती मिळते, असं तिचं मत आहे. 'तुम्ही जितकं जास्त शांत व्हाल तितकं तुम्हाला जास्त ऐकू येईल' असं अलीकडेच अमृतानं लिहिलं होतं. आपण आपला विकास कसा करायचा हे स्वतःवरच अवलंबून असतं, हे तिच्या पोस्ट्समधून जाणवतं.
विचार चांगले हवे
'तुम्ही जितकं जास्त शांत व्हाल तितकं तुम्हाला जास्त ऐकू येईल' असं अलीकडेच अमृतानं लिहिलं होतं. आपण आपला विकास कसा करायचा हे स्वतःवरच अवलंबून असतं, हे तिच्या पोस्ट्समधून जाणवतं.
Maharashtra Times 11 Sep 2017, 4:25 am