लग्न या विषयाला धरुन आयुषमान खुरानाचे एकापाठोपाठ एक सिनेमे येत आहेत. खऱ्याखुऱ्या आयुष्यातही त्यानं फार कमी वयातच प्रेयसी तहिराशी लग्न केलंय. त्याला दोन मुलंही आहेत. एकूणच लग्नसंस्थेवर त्याचा पूर्ण विश्वास असून त्याबाबत बोलायला तो कायम तयार असतो. आपले अनुभवाचे बोल सांगताना आयुषमान म्हणतो, 'शाहरुख खाननं ‘कुछ कुछ होता है’मध्ये म्हटलंय तसं माझ्यासाठी प्यार दोस्ती है. आणि लग्न टिकवण्यासाठी मैत्री असणं गरजेचं आहे.'
मैत्री गरजेची आहे
आपले अनुभवाचे बोल सांगताना आयुषमान म्हणतो, 'शाहरुख खाननं ‘कुछ कुछ होता है’मध्ये म्हटलंय तसं माझ्यासाठी प्यार दोस्ती है. आणि लग्न टिकवण्यासाठी मैत्री असणं गरजेचं आहे.'
Maharashtra Times 30 Sep 2017, 12:06 am