गेल्या वर्षभरात 'मीटू' ही चळवळ चर्चेत राहिली. पण, ही चळवळ केवळ झगमगत्या दुनियेपुरतीच मर्यादित राहिली असंही बोललं जात होतं. अभिनेत्री क्रिती सॅननलाही तसंच वाटतंय. ती म्हणते, की 'मीटू चळवळ तळागाळात पोहोचली नाही याची मला खंत वाटते. या चळवळीमुळे इंडस्ट्रीत मात्र नक्कीच सकारात्मक बदल झाला आहे. हा बदल समाजाच्या सर्वच स्तरांत झिरपायला हवा तरच या चळवळीचा मूळ हेतू साध्य होईल.'
बदल झालाय, पण...
गेल्या वर्षभरात 'मीटू' ही चळवळ चर्चेत राहिली पण, ही चळवळ केवळ झगमगत्या दुनियेपुरतीच मर्यादित राहिली असंही बोललं जात होतं...
महाराष्ट्र टाइम्स 8 Mar 2019, 10:51 am